
आमचे गाव
ग्रामपंचायत कोळथरे हे तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी येथे वसलेले निसर्गसंपन्न व विकासाभिमुख गाव आहे. कोकणच्या रम्य डोंगररांगा, हिरवीगार शेती, समृद्ध बागायती आणि सागरी वातावरण यामुळे कोळथरे गावाला विशेष भौगोलिक ओळख लाभली आहे. येथील मुख्य व्यवसाय शेती, बागायती तसेच ग्रामीण उद्योगांवर आधारित असून आंबा, काजू, नारळ यांसारखी पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात.
२५५.१९.२०
हेक्टर
६९७
एकूण क्षेत्रफळ
एकूण कुटुंबे
ग्रामपंचायत कोळथरे,
मध्ये आपले स्वागत आहे...
एकूण लोकसंख्या
४५००
सरकारी योजना
महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. या योजनांचा उद्देश शेतकरी, महिला, युवक आणि ग्रामस्थांचा आर्थिक व सामाजिक विकास साधणे हा आहे.
हवामान अंदाज








